बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश ही भारतातील सर्वात गरीब राज्ये म्हणून उदयास आली आहेत. बिहारमध्येही कुपोषित लोकांची संख्या सर्वाधिक आहे, त्यानंतर झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडचा क्रमांक लागतो.