भारतात मुलींच्या लग्नाचं वय 18 वर्षे निश्चित करण्यात आलंय. कमी वयात लग्न केल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये केरळमध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या एकाही मुलीचे लग्न झालेले नाही.