२०२० च्या अहवालानुसार सर्वांत कमी बालमृत्यू दराच्या बाबतीत केरळ राज्य आघाडीवर आहे. येथील बालमृत्यूचे प्रमाण प्रतिहजार जन्मांमागे ६ आहे; तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आणि तमिळनाडू राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत बालमृत्यू दर १२ आणि तमिळनाडूमध्ये १३ आहे