उदाहरणार्थ, कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील जिल्ह्यांतील बहुतांश साखर कारखाने दोन्ही राज्यांकडून ऊस खरेदी करतात. महाराष्ट्रात सर्वाधिक ५६७ सहकारी संस्था आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेश (१४७) आणि नवी दिल्ली (१३३) आहेत . अशा सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एमएससीएस कायदा संमत करण्यात आला.