शाहूंनी सर्व जातीतील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात वसतिगृहे सुरु केली. वास्तविक १८९६ साली कोल्हापुरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करवीर संस्थानच्या दरबाराने आपल्या खर्चाने वसतिगृह सुरु केले होते.