खाजगीकरण तोटे
जेव्हा एखादी सरकारी कंपनी खाजगीकरण प्रक्रियेअंतर्गत खाजगी कंपनीत परावर्तित होते, तेव्हा त्यावर जनता अथवा सरकारचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण राहत नाही, ज्यामुळे कंपनी संबंधित सर्व महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार हा गुंतवणूकदारांना मिळतो.