पाणी सामावून घेते. जर आपण गोदावरी सहित सर्व उपनद्यांच्या उगमस्थान,त्यांना मिळणारे ओढे,नाले,त्यांच्या उपनद्या या प्रवाहाचा भूभाग जर आपण काल्पनिक रेषेने जोडला तर ते क्षेत्रफळ बांधले जाते त्या बांधलेल्या भूभागाला 'त्या नदीचे खोरे ' म्हटले जाते.