बिहार राज्यात गंगा नदीच्या काठावर वसलेल्या जिल्ह्यांची संख्या १२ आहे. हे जिल्हे म्हणजे बक्सर, भोजपूर, सारण, पाटणा, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, मुंगेर, खगरिया, कटिहार, भागलपूर, लखीसराय.