देशाची कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे . कोणत्याही विशिष्ट भागातील पोलीस ठाण्यावर त्या भागातील कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असते. एखाद्या भागातील पोलिस त्या भागातील लोकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले गुन्हे नोंदवतात.