१९४६ मध्ये माडखोलकरांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली, आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्याची मागणी लावून धरली. त्याच वेळेस डदर कमिशनने मुंबई, गुजरात आणि महाराष्ट्र ही तीन वेगळी राज्य करावीत असं सुचवलं.