युनेस्कोच्या या निर्णयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आनंद व्यक्त केला आहे. गुजरातमधील ढोलविराचा जागतिक वारसा यादीत सामावेश केल्याने आता भारतातील या यादीत असणाऱ्या स्थळांची संख्या 40 इतकी झाली आहे.