त्यातील पाण्याची पातळी पावसावर अवलंबून असते. साधारणपणे, विहिरी किंवा इतर जलस्रोतांमधील पाण्याची पातळी पावसाळ्यात वर जाते आणि उन्हाळ्यात कमी होते. त्यामुळे कमी पाऊस झाल्यास भूजल पातळी कमी होते .