खुद्द आनंद यादव यांनी 'गोतावळा' ही कादंबरी लिहून एक उदाहरण घालून दिले. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर परिसरातील बोलीभाषेचा चपखल वापर करून यादवांनी या कादंबरीतील नारबाचे आणि त्याच्या भावविश्वाचे अस्सल दर्शन घडवले