ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेतली जाते. गावातील लोकांनी एकत्र यावे, लोकांच्या गरजा, काय आहेत, शासनाच्या योजनेची माहिती, विकास कामे , तसेच काही सूचना यांचे मार्गदर्शन ग्रामसभेमध्ये घेतली जाते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे, कलम ७ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे.