ग्राहकांना तक्रार नोंदवायची असल्यास त्यासाठीची प्रक्रिया सोपी आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, राज्य तक्रार निवारण आयोग आणि राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे लेखी तक्रार प्रत्यक्ष किंवा टपालानं करता येते