एन विर्ज- जस्टिस यांच्यामते पौर्णिमेच्या रात्री लोकांना योग्यप्रकारे झोप येत नाही आणि ते चिडचिडे होतात. आपल्या शरीराच्या जैविक घड्याळावर चंद्राच्या कला वाढणं किंवा कमी होणं यांचा खोल परिणाम असतो त्यामुळे त्याचं 24 तासाचं घड्याळ प्रभावित होत असतं. झोप न आल्यामुळे अनेक लोक नैराश्यात जाऊ शकतात