इ. स. दुसर्‍या शतकात जगाच्या सफरीवर निघालेला ग्रिक भुगोलतज्ञ टॉलेमी जेव्हा भारतात आला तेव्हा महाराष्ट्रात सातवाहनांचे राज्य होते. या सफरीच्या माध्यमातून त्याने जगाचा एक नकाशा तयार केला होता, ज्यामध्ये तत्कालिन प्रमुख ठिकाणांच्या नोंदी आहेत.