रविंद्रनाथ टागोर भारताचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते आहेत. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 1913 मध्ये टागोर यांना नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला. 1913 मध्ये जेव्हा रविंद्रनाथ टागोर यांना हा सन्मान मिळाला, तेव्हा ते नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले युरोपिय खंडाबाहेरचे व्यक्ती ठरले.