अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश बनला आहे