जेव्हा जन्मदर वाढतो आणि मृत्यूदर कमी होतो तेव्हा देशाची लोकसंख्या वाढते . जेव्हा जन्मदर कमी होतो आणि मृत्यूदर वाढतो तेव्हा देशाची लोकसंख्या कमी होते. जेव्हा स्थलांतराचे प्रमाण वाढते तेव्हा एका प्रदेशात/देशात लोकसंख्या वाढते आणि दुसऱ्या प्रदेशात कमी होते.