अन्नसाखळीतून विघटन करणारे काढून टाकल्यास, पदार्थ आणि उर्जेच्या प्रवाहात खंड पडेल. कचरा आणि मृत जीवांचा ढीग होईल . उत्पादकांकडे पुरेसे पोषक नसतील कारण, कचरा आणि मृत जीवांमध्ये पोषक तत्वे पुन्हा परिसंस्थेत सोडली जाणार नाहीत.