तुमचा व्यवहार अयशस्वी झाल्यानंतरही तुमच्या खात्यातून पैसे कापले जात असतील, तर तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक आहात त्या बँकेकडे तक्रार करा. तुम्ही बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून याबाबत तक्रार करू शकता. काही वेळा एटीएममध्येही पैसे अडकतात. जर तुमचे पैसे एटीएममध्ये अडकले असतील, तर बँका हे पैसे १२ ते १५ दिवसांत परत करते.