जरठ कुमारी विवाह म्हणजे काय?
जरठ म्हणजे प्रौढ किंवा वृद्ध पुरुष आणि कुमारी म्हणजे लहान मुलगी यांचा विवाह म्हणजे 'जरठ-कुमारी विवाह'. हा असा कराल काळ होता,जेव्हा स्वतःच्या वयापेक्षा कैकपटींनी असलेल्या पुरूषाशी (बहुधा वृद्ध पुरुषासोबत) चिमुरड्या मुलीचे लग्न लावून दिले जाई. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजात बालविवाहाची अनिष्ट प्रथा प्रचलित होती.