रासायनिक खतांचा निचरा होऊन पाणी दुषित होते. पाण्यात मिसळल्या गेलेल्या रसायनात त्यामुळे बदल होत जातात आणि त्यातून जी नवीनच हानिकारक रसायने तयार होतात त्यामुळे पाणी प्रदूषित होते. माणूस आज जी रसायने बनवतोय आणि वापरतोय त्यामुळे पाणी दुषित होते.