यामुळे जीडीपीचा आकार कमी होतो, कारण रोजच्या वस्तू महाग होतात. लोकांचा खर्च वाढतो. त्याच वेळी, या काळात उत्पन्न कमी होते. त्यामुळे लोकांची क्रयशक्ती कमी होते.