महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ जालना, बीड, परभणी, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यांत ज्वारीची व बाजरीची भाकरी बनवली जाते.