विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपण इलेक्ट्रॉनिक संसाधने जसे की मोबाईल्स आणि संगणक निर्माण करू शकलेलो आहे. त्याच संसाधनांचा संपूर्णतः वापर करण्याची क्षमता म्हणजे डिजिटल साक्षरता! सध्या डिजिटल इंडिया ही संकल्पना आपण सातत्याने ऐकत आहोत.