1947 मध्ये त्यांची राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आंबेडकर हे एक सुज्ञ घटनातज्ज्ञ होते, त्यांनी सुमारे 60 देशांच्या संविधानांचा अभ्यास केला होता. आणि त्यांच्या योगदानासाठी त्यांना "भारतीय राज्यघटनेचे जनक" म्हणून ओळखले जाते.