तक्रार दाखल करताना नागरिकाने निवडलेल्या पर्यायानुसार संबंधित प्रशासनाला /विभागाला तक्रार प्राप्त होते. तक्रार प्राप्त करणारा विभाग तक्रारीचे निवारण करतो.