पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली 1961-1966 पासून तिसरी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डी. आर. गाडगीळ होते.