पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी सवयी बदलणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांचीच असून प्रत्येकाने त्यासाठी योगदान द्यायला सुरूवात केली तर मोठा बदल घडू शकतो. कचरा विशेषतः प्लास्टिक पिशव्या, रॅपर इतरत्र फेकणे बंद करायला हवे. बाइक वापरणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे.