ह्या प्रश्नाचे, ज्या प्रकारे जगले असता माणसाला आपले कल्याण साधता येईल तसे त्याने जगावे, असे उत्तर देणाऱ्या आणि योग्य कृत्ये म्हणजे ज्या प्रकारची कृत्ये केली असता माणसाला आपले कल्याण साधता येते अशी कृत्ये, अशी व्याख्या करणाऱ्या नीतिशास्त्राला हेतुवादी (टेलिऑलॉजिकल) नीतिशास्त्र म्हणता येईल.