त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात पं.जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. पंचायती राज संस्थेचे उद्घाटन जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात झाले.