दलित साहित्य |
दलित समाजातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने जो अन्याय अत्याचार सोसलेला समाजातील घटक वाचू लागला, लिहू लागला ,अशा समाजातून आपले विचार ,गाऱ्हाणं लिखाणातून मांडू लागला यातून जे साहित्य निर्माण झाले ते दलित साहित्य म्हणून ओळखले जाऊ लागले