हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. असहकार चळवळ ही ४ सप्टेंबर १९२० रोजी महात्मा गांधी यांनी भारतीयांनी ब्रिटिश सरकारकडून, त्यांचे सहकार्य मागे घेण्यासाठी सुरू केलेली राजकीय मोहीम होती.