सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भारतातील शेतकरी समुदायांनी भाग घेतला. गुजरातचे पाटीदार आणि उत्तर प्रदेशचे जाट यांसारखे काही श्रीमंत शेतकरी समुदाय या चळवळीत सक्रिय होते. त्यांच्यासाठी स्वराज्याचा संघर्ष हा उच्च महसूल विरुद्धचा संघर्ष होता.