इतिहासकारांनुसार, याशिवाय तोमरवंशाच्या काळात जी नाणी तयार केली जात असे त्यांनी 'देहलीवाल' म्हटले जाई. यावरूनच दिल्ली नाव पडले असावे. तसेच, आधी दिल्लीला भारताचा 'उंबरठा' (हिंदीत –दहलीज) मानले जाई. हेच दहलीज नंतर दिल्ली झाले