वंचित लोकसंख्येच्या जीवनमानात वाढीची हमी देणे . मूलभूत गरजा पुरवण्यासाठी : प्राथमिक शिक्षण, आरोग्यसेवा, पिण्याचे शुद्ध पाणी, ग्रामीण रस्ते इ.भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. भारतीय अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर आधारित आहे. भारतात, आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनात शेतीचा वाटा जवळपास एक पंचमांश आहे.