२०२० पर्यंत 65 ते 70 टक्के भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. यामध्ये तुम्ही शेती व शेतीवर आधारित उद्योग अंतर्भूत करू शकता. जसे कि ट्रॅक्टर मळणी यंत्र त्यांना मिळणारा रोजगार हा शेतीवर आधारित आहे. मध्य महाराष्ट्रात व पश्चिम महाराष्ट्र मध्ये ऊसतोड कामगार लागतात , ते परिपूर्ण उसाच्या शेतीवर अवलंबून आहेत.