भरतीच्या वेळी समुद्राचं खारं पाणी नदीतून उलटं वर चढतं. म्हणून तर नदी जिथे समुद्राला मिळते त्याला नदीचं मुख म्हणतात. नदी अनेक मुखांनी समुद्राला मिळते, उदाहरणार्थ गंगा. त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेश म्हणतात.