उत्तराखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नमामि गंगे कार्यक्रमांतर्गत प्रकल्पांची अंमलबजावणी " अत्यंत प्रभावी " झाली आहे आणि "विशेषतः अलीकडे" त्याला गती मिळाली आहे.