एवढ्या मोठ्या लोकसंख्येस आवश्यक त्या नागरी सुखसोयी पुरविणे कसे शक्य होईल, हा प्रश्न विचारवंतांना भेडसावीत असल्यास नवल नाही. यावरून नागरीकरणाचा वेग १९४१–५१ या काळात सर्वांत अधिक असल्याचे दिसते.