नॅशनल असेंब्लीची स्थापना झाली कारण लुई सोळावा तिसऱ्या इस्टेटमधील लोकांवर अन्याय करत होता, कारण त्याला कर वाढवायचे होते . तिसऱ्या इस्टेटीच्या मागणीचा विचार होऊ नये म्हणून एका इस्टेटला एक मत असेल, असे धोरण त्यांनी केले.