फक्त भारताला लागून असलेल्या जिल्ह्यांची संख्या. ( २४ जिल्हे ) ते पाचथर, इलम, झापा, मोरंग, सुनसरी, सप्तरी, सिरहा, धनुषा, महोत्तरी, सरलाही, रौतहाट, बारा, परसा, चितवन, नवलपरासी, रुपंदेही, कपिलबस्तु, डांग, बांके, बर्दिया, कैलाली, डडेलधुरा आणि बैताडी जिल्हे.