आपत्तीच्या परिस्थितीमध्ये काही घटना पाठोपाठ घडून येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणवर मालमत्तांचे नुकसान, पायाभूत सुविधा, पर्यावरण, आवश्यक सेवा आणि उपजीविकेच्या साधनांची हानी होते. जगभरामध्ये, उद्भवणाऱ्या आपत्तींमुळे विकासामध्ये अडथळा निर्माण होतो