नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन महत्वाचे का आहे याची कारणे खालीलप्रमाणे आहेत: परिसंस्थेमध्ये संतुलन राखण्यासाठी . पर्यावरणाचा आणखी नाश टाळण्यासाठी. नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर टाळण्यासाठी