श्रम केल्याशिवाय कोणालाही जगण्याची संधी मिळता कामा नये आणि जो श्रम करील त्याला त्याच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. या दोन तत्त्वांचा आर्थिक समतेशी संबंध जोडला पाहिजे कारण समता म्हणजे न्याय.