न्यायव्यवस्था ही सरकारची ती शाखा आहे जी कायद्याचा अर्थ लावते, विवाद मिटवते आणि सर्व नागरिकांना न्याय देते . न्यायपालिका ही लोकशाहीची चौकीदार मानली जाते, तसेच राज्यघटनेची रक्षकही मानली जाते.