भारतीय सरकार स्थानिक सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन भागात विभागले गेले आहे. पंचायत हा स्थानिक सरकारचा भाग आहे. पंचायत राज हे गावपातळीवरील सरकार आहे जे गावकऱ्यांच्या सर्व गरजा पूर्ण करते .