पडे भारत ही वाचन मोहीम सुरू करणारे केंद्रीय शिक्षण मंत्री कोण?

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या अभियानाची सुरुवात केली. आठवीपर्यंतच्या मुलांसाठी पढे भारत अभियान सुरू करण्यात आले आहे, ते 100 दिवस म्हणजे 1 जानेवारी ते 10 एप्रिल 2022 पर्यंत 14 आठवडे चालवले जाईल.